
आम्ही आणखी चांगली गोलंदाजी करू शकलो असतो. गोलंदाजांनी खेळपट्टी आणि मैदानाची परिस्थिती पाहून मारा केला नाही. त्यामुळे त्यांनी अधिक धावा मोजल्या. या पराभवातून आम्ही नक्कीच शिकलो आहोत, असे धोनी म्हणाला. पुढे वाचा…
आम्ही आणखी चांगली गोलंदाजी करू शकलो असतो. गोलंदाजांनी खेळपट्टी आणि मैदानाची परिस्थिती पाहून मारा केला नाही. त्यामुळे त्यांनी अधिक धावा मोजल्या. या पराभवातून आम्ही नक्कीच शिकलो आहोत, असे धोनी म्हणाला. पुढे वाचा…
शिखरने आतापर्यंतच्या आयपीएल करिअरमध्ये ६०० चौकार मारले आहेत. शनिवारी ९वा चौकार मारताक्षणी त्याने आयपीएलमधील ६०० चौकाराचा टप्पा गाठला. शिखर सारखी कामगिरी कोणत्याही खेळाडूला करता आलेली नाही. मुंबई – आयपीएलच्या १४व्या पुढे वाचा…
२७ मार्चला सचिनला कोरोनाची लागण झाली आहे. आता सावधगिरी म्हणून त्याला रूग्णालयात दाखल केले आहे. सचिनने काही दिवसांपूर्वी जागतिक रस्ता सुरक्षा मालिकेमध्ये सहभाग घेतला होता. मुंबई – माजी क्रिकेटपटू सचिन पुढे वाचा…
भारतीय क्रिकेट संघातील माजी खेळाडू युसूफ पठाणला कोरोनाची लागण झाली आहे. सचिन तेंडूलकर आणि युसूफ ‘वर्ल्ड रोड सेफ्टी सीरिज’मध्ये एकत्र खेळले होते. मुंबई – मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर पाठोपाठ आता पुढे वाचा…
भारतीय संघ टी-२० प्रकारात दोन वर्षांपासून अजिंक्य आहे. भारताने सलग सहा टी-२० मालिका जिंकण्याचा पराक्रम केला आहे. मुंबई – टी-२० विश्वकरंडक स्पर्धेची रंगीत तालिम म्हणून पहिले जात असलेल्या मालिकेत भारताने पुढे वाचा…
भारतीय संघाने इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या टी-२० सामन्यातील पराभवाचा वचपा काढला. नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये रंगलेल्या दुसऱ्या सामन्यात भारताने इंग्लंडचा ७ गडी राखून पराभव केला. अहमदाबाद – भारतीय संघाने इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या टी-२० सामन्यातील पुढे वाचा…
भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीची सोशल मीडियावर क्रेझ असून त्याने नुकतेच इन्स्टाग्रामवर १०० मिलियन म्हणजे १० कोटी फॉलोअर्सचा टप्पा गाठला आहे. मुंबई – भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीची पुढे वाचा…
भारत आणि इंग्लंड यांच्यातील चौथ्या आणि अखेरच्या कसोटी सामन्याला ४ मार्चपासून सुरूवात होणार आहे. भारतीय खेळाडूंनी या सामन्यासाठी कस्सून सराव केला. अहमदाबाद – भारत आणि इंग्लंड यांच्यातील चौथ्या आणि अखेरच्या पुढे वाचा…
जगातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम अहमदाबादमधील मोटेरा येथे तयार झाले आहे. या स्टेडियममध्ये भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसरा कसोटी सामना २४ फेब्रुवारीपासून खेळला जाणार आहे. या सामन्याला सुरूवात होण्याआधी देशाचे पुढे वाचा…
भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली पॅटरनिटी सुट्टीनंतर संघासोबत जोडला गेला आहे. कोहली काल ( ता. २७) उशिरा रात्री चेन्नईमध्ये दाखल झाला. चेन्नई – भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली पॅटरनिटी सुट्टीनंतर पुढे वाचा…