
किन्नौर :- मान्सूनने पुन्हा एकदा जोर पकडला आहे. भारतीय हवामान खात्याने येत्या तीन दिवसांत मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. दुसरीकडे, IMD ने येत्या दोन दिवसांत पुढे वाचा…
किन्नौर :- मान्सूनने पुन्हा एकदा जोर पकडला आहे. भारतीय हवामान खात्याने येत्या तीन दिवसांत मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. दुसरीकडे, IMD ने येत्या दोन दिवसांत पुढे वाचा…
नवी दिल्ली:- तेल कंपन्यांनी आजपासून म्हणजेच 1 सप्टेंबरपासून व्यावसायिक एलपीजी सिलिंडरची (19 किलो) किंमत कमी केली आहे. कंपन्यांनी त्याची किंमत 158 रुपयांनी कमी केली आहे. त्यामुळे दिल्लीत 19 किलोच्या सिलिंडरची पुढे वाचा…
दिल्ली:- आज स्वातंत्र्य दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजधानी दिल्लीतील लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित केले. आपल्या भाषणात नरेंद्र मोदींनी अनेक मुद्द्यांवर भाष्य केले. यादरम्यान नरेंद्र मोदींनी तरुणांना खूप आनंदाची बातमी पुढे वाचा…
काश्मीर :- काश्मीर पोलीस आणि भारतीय लष्कराने संयुक्त कारवाईदरम्यान 15 ऑगस्टपूर्वी 6 दहशतवाद्यांना अटक केली. त्यांच्याकडून दारूगोळा आणि शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत. पहिली घटना बुधवारी रात्रीची आहे, जिथे कोकरनागच्या पुढे वाचा…
दिल्ली:- मणिपूर प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात शुक्रवारी होणारी सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. या प्रकरणाची सुनावणी सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांच्या खंडपीठासमोर होणार होती, मात्र प्रकृती अस्वास्थ्यामुळे ते आज न्यायालयात आले नाहीत. पुढे वाचा…
कटिहार :- बिहारमधील कटिहार जिल्ह्यात वीज विभागाच्या विरोधात रास्ता रोको करणाऱ्या एका व्यक्तीचा पोलिसांच्या गोळीबारात मृत्यू झाला, तर दोन जण गंभीर जखमी झाले. 5 जणांना गोळ्या घातल्याचा आरोप ग्रामस्थ करत पुढे वाचा…
दिल्ली :- मणिपूरमध्ये दोन महिलांची नग्न धिंड काढण्यात आल्याची घटना समोर आल्यानंतर सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड यांनी केंद्र आणि राज्य सरकारला आतापर्यंत काय कारवाई करण्यात आली आहे याची माहिती देण्यास पुढे वाचा…
दिल्ली :- हवामान खात्याने (IMD) दिलेल्या माहितीनुसार, देशभरात मान्सूनची वाटचाल सामान्य वेगापेक्षा कमी आहे. सध्या देशात 16 टक्के कमी पाऊस झाला आहे. वायव्य राज्यांमध्ये सरासरीपेक्षा 42% जास्त पावसाची नोंद झाली पुढे वाचा…
दिल्ली :- मन की बातच्या 102व्या भागात, पीएम मोदींनी बिपरजॉय वादळाच्या वेळी कच्छच्या लोकांच्या धैर्याची प्रशंसा केली. ते म्हणाले की, बिपरजॉय चक्रीवादळामुळे कच्छमध्ये एवढा विध्वंस झाला आहे, परंतु कच्छच्या लोकांनी पुढे वाचा…
बिपरजॉय चक्रीवादळचा मोठा प्रभाव गुजरातमधील सौराष्ट्र आणि कच्छ किनारपट्टवर जाणवणार आहे. या नैसर्गिक संकाटाची सामना करण्यासाठी प्रशासन देखील सतर्क झालेय. आत्तापर्यंत जवळपास 20 हजार नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरीत करण्यात आले पुढे वाचा…