
मृत कोरोना योद्धा बेलारी जिल्ह्यातील कमलापूरा गावातील रहिवासी होता. तसेच तो संदूर येथील सरकारी रुग्णालयात काम करत होते. सोमवारी सकाळी कामावर जाण्याची तयारी करत असताना त्यांच्या अचानक छातीत वेदना होऊ पुढे वाचा…
मृत कोरोना योद्धा बेलारी जिल्ह्यातील कमलापूरा गावातील रहिवासी होता. तसेच तो संदूर येथील सरकारी रुग्णालयात काम करत होते. सोमवारी सकाळी कामावर जाण्याची तयारी करत असताना त्यांच्या अचानक छातीत वेदना होऊ पुढे वाचा…
‘एक्स-डेझर्ट नाईट २१’ असे या सरावाचे नाव असणार आहे. लडाखमधील सीमावाद सुरू असल्यामुळे सध्या देशातील सर्वच मुख्य लष्करी हवाई तळांवर मोठ्या प्रमाणात लढाऊ विमाने तैनात करण्यात येत आहेत. या पार्श्वभूमीवर पुढे वाचा…
येणाऱ्या जी-७ परिषदेला पाहुणे म्हणून उपस्थित राहण्यासाठी युनायटेड किंगडमने पंतप्रधान नरेंद्र मोदींना आमंत्रण दिले आहे. या परिषदेपूर्वी ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन हे एकदा भारत दौऱ्यावर येऊ शकतात, असेही कमिशनने सांगितले. पुढे वाचा…
“नरेंद्र मोदी सरकार हे शेतकऱ्यांच्या हितासाठी काम करण्यास कटिबद्ध आहे. केंद्राने लागू केलेल्या तीन कृषी कायद्यांमुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न कित्येक पटींनी वाढेल. या कायद्यांमुळे शेतकरी आपला माल देशात आणि जगभरात कुठेही पुढे वाचा…
शिवसेना पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणूक लढवणार असल्याची मोठी घोषणा शिवसेनेचे प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांनी केली आहे. शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी ट्विट करून ही माहिती दिली. पुढे वाचा…
एकाच वेळी आठ रेल्वे गाड्यांचे उद्घाटन होण्याची ही पहिलीच वेळ असल्याचे मोदी म्हणाले. केवडिया या ठिकाणाला वाराणसी, मुंबई (दादर), अहमदाबाद, हजरत निजामुद्दीन, रेवा, चेन्नई आणि प्रतापनगर या ठिकाणांना जोडण्यात आले पुढे वाचा…
केंद्र सरकार आणि शेतकऱ्यांमध्ये दिल्लीत शेतकरी कायद्यांवर चर्चा झाली. या चर्चेतून कोणताही तोडगा निघाला नाही. त्यामुळे पुढील बैठक १९ जानेवारीला होणार असल्याची माहिती केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी पुढे वाचा…
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशभरात कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाच्या मोहिमेला सुरुवात केली. यावेळी त्यांनी देशाशी संवाद साधला नवी दिल्ली – देशातली सर्वात मोठा लसीकरण कार्यक्रम सुरू होत आहे. मी सर्व पुढे वाचा…
शेतकऱ्यांनी हे आंदोलन मागे घ्यावे यासाठी सरकारकडून सर्व प्रयत्न केले जात आहेत. याचाच एक भाग म्हणून शेतकरी संघटनांचे प्रतिनिधी आणि सरकारदरम्यान आतापर्यंत चर्चेच्या आठ फेऱ्या पार पडल्या आहेत. मात्र, आतापर्यंत पुढे वाचा…
काँग्रेस पक्षाकडून देशभरात राजभवन घेराव आंदोलन सुरू करण्यात आले आहे. राज्यपाल निवासस्थानाला काँग्रेस नेते आणि कार्यकर्ते आज घेराव घालणार आहेत. काँग्रेस नेते राहुल गांधी दिल्लीतून या आंदोलनाची सुरूवात करणार आहेत. पुढे वाचा…