
केंद्र सरकारकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. तसेच अद्यापही रामलीला मैदान व्यवस्थापनाने अण्णांना आंदोलनासाठी जागेची अनुमती न कळवल्याने आता अण्णांनी आपल्या गावातच अर्थात राळेगणसिद्धी मधेच आंदोलन करण्याचा निर्णय अंतिम केला आहे. पुढे वाचा…
केंद्र सरकारकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. तसेच अद्यापही रामलीला मैदान व्यवस्थापनाने अण्णांना आंदोलनासाठी जागेची अनुमती न कळवल्याने आता अण्णांनी आपल्या गावातच अर्थात राळेगणसिद्धी मधेच आंदोलन करण्याचा निर्णय अंतिम केला आहे. पुढे वाचा…
ॲमेझॉन प्राईमची वेब सीरीज ‘तांडव’मध्ये हिंदू भावनांना दुखावल्याचा आरोप करत उत्तर प्रदेश पोलिसांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. या संदर्भात उत्तर प्रदेश पोलिसांचे एक पथक तपासासाठी मुंबईत बुधवारी सकाळी दाखल पुढे वाचा…
वीज बिल वसुलीची मोहीम राबवून थकबाकी वसूल करण्याचे व थकबाकीदार ग्राहकांचा वीज पुरवठा त्वरित खंडित करण्याचे आदेश महावितरणने सर्व क्षेत्रिय कार्यालयास आज (बुधवार) दिले आहेत. मुंबई – वीज बिल वसुलीची पुढे वाचा…
राज्यांतील नेतृत्व हिमतीचे व खमके असेल तर भाजपचे केंद्रातील नेते काहीच करू शकत नाहीत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांचा खमकेपणा सिद्ध केलाच, पण अर्णबसारख्या भुताटकीचे खरे रूपही लोकांसमोर आणले. आता पुढे वाचा…
बलात्काराच्या आरोपाकडे दुर्लक्ष करत मंत्री धनंजय मुंडे नियमितपणे मतदारसंघातील कामकाजाला प्राधान्य देत आहेत. लोकांची कामे मार्गी लावण्यात व्यस्त राहणे त्यांनी पसंत केल्याचे चित्र दिसून येत आहे. परळी वैजनाथ – बल्काराच्या पुढे वाचा…
राज्यात आजपासून कोरोना लसीकरण मोहीमेला सुरुवात झाली आहे. मात्र कोविन ॲपमध्ये तांत्रिक अडचणी आल्याने लाभार्थ्यांना लसीकरण केंद्रावर पोहचण्याचे संदेश मिळाले नसल्याचे समोर आले आहे. तसेच इतरही अडचणी येत असल्याने, लसीकरण पुढे वाचा…
एकूण १००० पक्षी मृत्यू मुखी पडले होते. त्यामध्ये ९८२ कुक्कुट पालनातील कोंबड्या आणि इतर ६८ पक्षांचा समावेश आहे. या मृत पक्षांचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. त्यानंतर या पक्षांमध्ये बर्ड पुढे वाचा…
औरंगाबादच्या नामांतराला सातत्याने काँग्रेसकडून नामांतराला विरोध केला जात असून, शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी रोखठोक सदरातून काँग्रेसला टोला लगावला आहे. यात जर औरंगजेब कोणाला प्रिय असेल तर त्यांना कोपरापासून पुढे वाचा…
राज्यात एकूण १४२३४ ग्रामपंचायत निवडणुकीची घोषणा ११ डिसेंबरला करण्यात आली होती. त्यावेळी १४२३४ ग्रामपंचायतींच्या निवडणुका जाहीर झाल्या. त्यानंतर काही निवडणुका बिनविरोध झाल्या. तर इतर ठिकाणी किरकोळ अपवाद वगळता सुरळीत मतदान पुढे वाचा…
लसीकरणाला सुरूवात झाली आहे. पहिली लस ही कोरोना योद्ध्यांना दिली जाणार आहे. मात्र ती सर्व सामान्यांना कधी दिली जाणार या बाबत संभ्रम असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले. मात्र पुढील काही पुढे वाचा…