
जालना :- मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषण करत असलेल्या मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा आजचा 9 वा दिवस आहे. दरम्यान, मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या मागणीवर जरांगे ठाम असून, तोपर्यंत आपण पुढे वाचा…
जालना :- मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषण करत असलेल्या मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा आजचा 9 वा दिवस आहे. दरम्यान, मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या मागणीवर जरांगे ठाम असून, तोपर्यंत आपण पुढे वाचा…
मुंबई- राज्यात सुरु असलेले मराठा आरक्षण आंदोलनाला हिंसक वळण लागत असल्याने आज तोडगा काढण्याकरिता सर्वपक्षीय बैठक झाली. बैठकीत सर्वच नेत्यांनी नाराजी व्यक्त केली. मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घ्यावे, पुढे वाचा…
पुणे :- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा तातडीने राजीनामा घ्यावा, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे. तर राज्य सरकार हे मराठा आरक्षण, धनगर आरक्षण आणि पुढे वाचा…
नगर:- उत्तर नगर जिल्ह्यातील जिरायती भागाला वरदान ठरणाऱ्या निळवंडे धरणाचे, तसेच अन्य विविध प्रकल्पांचे लोकार्पण करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज शिर्डी दौऱ्यावर आहेत. यानिमित्ताने एका शेतकरी मेळाव्याचेही आयोजन करण्यात आले. पुढे वाचा…
मुंबई :- प्रसिद्ध कीर्तनकार ह. भ. प. बाबा महाराज सातारकर याचं आज पहाटे सहा वाजता निधन झालं आहे. ते ८८ वर्षांचे होते. त्यांच्या निधनामुळे अवघ्या महाराष्ट्रातील वारकरी संप्रदाय परंपरेतील व पुढे वाचा…
नाशिक : आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय नेत्यांचे सातत्याने दौरे सुरू आहेत. त्यातच नाशिक जिल्ह्यात राजकीय केंद्र बनू पाहत आहे. अशात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे एकदिवसीय नाशिक दौऱ्यावर आले आहेत. पुढे वाचा…
मुंबई :- गोरेगावच्या उन्नत नगरमधील एसआरएच्या जय भवानी इमारतीत काल मध्यरात्री भीषण आग लागली. या आगीत 7 जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेत 51 जण जखमी झाले आहेत. त्यापैकी पुढे वाचा…
मुंबई :-उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. २०१४ च्या विधानसभा निवडणूकीतील उमेदवारी अर्जात दोन गुन्हे दडवल्या प्रकरणात देवेंद्र फडणवीसांना नागपूरच्या जिल्हा आणि सत्र न्यायालयाने दोषमुक्त केले आहे. पुढे वाचा…
नागपूर :- महाराष्ट्र राज्यात अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सची स्थापना करण्यात आली आहे. अवैध अंमली पदार्थांची विक्री, पुरवठा आणि वितरण यामध्ये गुंतलेल्या सर्वांवर प्रभावी फौजदारी कारवाई करण्याच्या उद्देशानं टास्क फोर्सची पुढे वाचा…
मुंबई :- सध्या राज्यात पावसानं दडी मारल्यानं विविध भागात दुष्काळसदृश्य स्थिती निर्माण झाली आहे. अनेक ठिकाणी शेतकऱ्यांची पिकं वाया जाण्याच्या मार्गावर आहेत. अशात स्थिती मुंबईसह कोकण आणि सह्याद्रीच्या घाटमाथ्यावरचा पूर्वीचा पुढे वाचा…