
दिल्ली:- दिल्ली सरकारच्या कथित अबकारी धोरण घोटाळ्यात झालेल्या आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी सक्तवसुली संचलनालयानं ( ईडी ) दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना सोमवारी समन्स बजावलं. त्यानुसार अरविंद केजरीवाल आज ( २ नोव्हेंबर पुढे वाचा…
मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा आरक्षणासाठी छत्रपती शिवरायांची शपथ घेतली, त्याचा आदर आहे. पण केवळ भावनिक होऊन उपयोग नाही, पर्याय सुद्धा सांगावा, असं ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे पुढे वाचा…
मुंबई :-राज्यातील सत्ता संघर्षानंतर शिवसेनेच्या आमदार अपात्र प्रकरणावरुन सध्या चांगलीच चर्चा रंगली आहे. मात्र, या प्रकरणाची सुनावणी सध्या सर्वोच्च न्यायालयात सुरू आहे. असे असले तरी उद्धव ठाकरे गटाला या प्रकरणात पुढे वाचा…
सोलापूर;- राज्यात मराठा आरक्षणासाठी आंदोलन तीव्र होत असतानाच धनगर आरक्षणासाठी धनगर समाज देखील आक्रमक झाल्याचे दिसून येत आहे. या संदर्भात सोलापूर दोऱ्यावर असलेले मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याची चर्चा करण्यासाठी पुढे वाचा…
मुंबई :- महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळा चांगलाच गाजला होता. आता या प्रकरणी ईडीने दाखल केलेल्या पुरवणी आरोपपत्रात एकूण 14 जणांचा समावेश आहे. विशेष म्हणजे या आरोप पत्रातून उपमुख्यमंत्री अजित पुढे वाचा…
मुंबई:- सध्या राज्याच्या राजकारणात खळबळ माजली आहे, ती शरद पवार यांच्या वक्तव्यामुळे. अजित पवार आमचेच नेते, त्यांनी वेगळी भूमिका घेतली म्हणजे, फूट पडली असं होत नाही, असं वक्तव्य शरद पवारांनी पुढे वाचा…
संभाजीनगर:- छत्रपती संभाजीनगरच्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत निधीवाटपावरून आज शिंदे गट व ठाकरे गटाच्या नेत्यांमध्ये चांगलाच राडा झाला. ठाकरे गटाच्या आमदाराला निधी मिळत नसल्याने संतप्त झालेल्या विरोधी पक्षनेते अंबादास दानवे पुढे वाचा…
दिल्ली :- संसदेत मणिपूरवर चर्चेसह पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या विषयावर बोलण्याच्या मागणीवरून विरोधक आक्रमक झालेले असताना काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला आहे. ट्विटरवर व्हिडिओ शेअर पुढे वाचा…
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नेमका कुणाचा याची कायदेशीर लढाई आता सुरु झाली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका गटाला नोटीस बजावली आहे. त्यामुळे आता ही कायदेशीर लढाई आगामी काळात आणखी पुढे वाचा…
छत्रपती संभाजीनगर:- अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीचा मोठा गटाने सत्तेमध्ये प्रवेश करून सर्वांनाच धक्का दिला आहे. यामुळे मुख्यमंत्री बदलणार अशा चर्चांना उधान आले आहे. याबाबत रेल्वे मंत्री रावसाहेब दानवे यांना विचारले पुढे वाचा…
मुंबई:- राज्याच्या राजकारणात आज जी परिस्थिती निर्माण झाली आहे, त्याला केवळ आणि केवळ माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांच्या इगो जबाबदार असल्याचा आरोप शिंदे गटाचे प्रवक्ते संजय शिरसाट यांनी केला पुढे वाचा…
सिद्धरामय्या यांची मुख्यमंत्रिपदी निवड करण्यात आली आहे. तर डीके शिवकुमार उपमुख्यमंत्री असणार आहे बंगळुर:- कर्नाटकमध्ये एक हाती सत्ता खेचून आणल्यानंतर मागील 4 दिवसांपासून मुख्यमंत्रिपदी कोण विराजमान होणार याच्या चर्चेचं गुऱ्हाळ पुढे वाचा…
मुंबई:- शरद पवारांचा राजीनामा एकमताने नामंजूर करण्यात आल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय उपाध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी पत्रकार परिषदेत दिली. निवड समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. आता या ठरावाची शरद पुढे वाचा…
मुंबई:- राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्षअध्यक्ष पदावरुन निवृत्त होण्याचा निर्णय शरद पवारांनी जाहीर केला आहे. पण त्यांनी राजकारणातून संन्यास घेतला नाही. पवारांसारखा नेता समाजकारणातून कधीच निवृत्त होणार नाही. त्यांचा पदाचा राजीनामा ही पुढे वाचा…
मुंबई:-”शरद पवारांनी कोणत्या कारणाने पदाचा राजीनामा दिला हे सांगणे शक्य नाही. अजित पवारांबाबत माध्यमांत जे काही येत होते ते की, त्यांच्या परिवारात काय असेल किंवा शरद पवारांची प्रकृतीचा विषय असो, पुढे वाचा…