
मुंबई : किरीट सोमय्यांनी आरोप केलेलं कार्यालय माझं नसून ते वांद्र्यातील सोसायटीचं आहे, आणि त्याचा लेखी पुरावा म्हाडाने दिला आहे, हा पुरावा किरीट सोमय्यांना नाक घासायला लावेल असं शिवसेना नेते पुढे वाचा…
मुंबई :- ठाकरे गट व राणे कुटुंबीयांमध्ये जोरदार राजकीय चिखलफेक सुरू आहे. त्यातच आता शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना केंद्रीय मंत्रिमंडळातून डच्चू मिळणार असल्याचा दावा पुढे वाचा…
कोल्हापूर :- आपल्या वादग्रस्त वक्तव्यांनी सातत्याने चर्चेत असलेले राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याविषयी शरद पवार यांनी महत्त्वाचे वक्तव्य केले आहे. कोल्हापुरात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत शरद पवार यांनी बोलताना राज्यपालांना परत पुढे वाचा…
मुंबई :-शिवसेना आणि वंचित बहूजन आघाडीच्या युतीची घोषणा उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर यांनी आज संयुक्त पत्रकार परिषदेत केली. त्यामुळे राज्यात पुन्हा शिवशक्ती आणि भीमशक्ती एकत्र आली आहे. मुंबईतील आंबेडकर पुढे वाचा…
परभणीत राष्ट्रवादीचे आमदार बाबाजानी दुर्राणी आणि शिंदे गटाचे नेते सईद खान यांच्यामध्ये चांगलीच जुंपली आहे. परभणी:-मागच्या काही दिवसांपासून परभणीत शिंदे गटामध्ये जाणाऱ्या नेते आणि कार्यकर्त्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आणि पुढे वाचा…
नाशिक :-डॉ. सुधीर तांबें यांच्यावर काँग्रेसपक्षाने निलंबनाची कारवाई केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. उमेदवारी जाहीर होऊनही अर्ज न भरल्याने ही कारवाई करण्यात आल्याचे समजते. चौकशी पूर्ण होईपर्यंत सुधीर तांबे पुढे वाचा…
औरंगाबाद:-पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 2024 मध्ये लोकसभेत पराभव झाला नाही, तर लोकशाहीची अंत्ययात्रा निघेल, अशी जहरी टीका माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसेचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे. ते औरंगाबादमध्ये महाराष्ट्र पुढे वाचा…
मुंबई :-काँग्रेसचे आमदार आणि माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे सुपुत्र अमित देशमुख आणि धीरज देशमुख तसेच काँग्रेस नेते सत्यजित तांबे भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. यावर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे पुढे वाचा…
मुंबई:- ”तुम्ही कितीही आंदोलने करा. आम्ही महाराष्ट्र व महाराष्ट्राच्या दैवताला किंमत देणार नाही. हे राज्यपालांनी ठरवलेलेच दिसतेय.” अशी टीका करत राष्ट्रवादी काॅंग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी एक फोटोही ट्विट केला पुढे वाचा…
मुंबई:-राज्याला धाडसी मुख्यमंत्री लाभला आहे, असे म्हणत प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी बाळासाहेबांच्या सुतीसोबत युती केल्याचे जाहीर केले आहे. मुख्यमंत्री शिंदेवर आमचा विश्वास आहे, असे वक्तव्य जोगेंद्र कवाडे यांनी केले आहे. पुढे वाचा…
मुंबई पालिकेतील शिवसेनेचे पक्ष कार्यालय कोणाचे?, यावरून आता ठाकरे गट व शिंदे गट आमनेसामने आले आहेत. मुंबई:-काल शिंदे गटाने पालिकेतील शिवसेना पक्षाचे कार्यालय ताब्यात घेतल्यानंतर ठाकरे व शिंदे गटात पालिकेतच पुढे वाचा…
मुंबई:-नागपुरातील एनआयटी प्रकरण हे आम्ही नव्हे तर भाजपच्याच आमदारांनी काढले आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंसह अन्य दोन आमदारांनी तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. त्याचाच आम्ही पाठपुरावा करीत आहोत. बावनकुळेंनी ज्यावेळी देवेंद्र पुढे वाचा…
मुंबई:-ज्या पद्धतीचे विधान महाराष्ट्राच्या राज्यपालांनी शिवछत्रपतीबद्दल केले ते चुकीचे होते. या मुद्द्यावर केंद्र आणि राज्यसरकारने बघ्याची भूमिका घेतली. यामुळेच लोकांमध्ये संताप आहे, परंतु मला खात्री आहे आज ना उद्या केंद्र पुढे वाचा…
बिहार:-बिहारच्या छपरा येथे विषारी दारूमुळे 12 जणांचा मृत्यू झाल्यामुळे बिहार विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात प्रचंड गदारोळ झाला. भाजपने या मृत्यूंसाठी मुख्यमंत्री नितीश कुमार यांना जबाबदार धरले आणि सभागृहाच्या आत आणि बाहेर पुढे वाचा…
औरंगाबाद : राज्यात महापुरुषांबाबत वादग्रस्त वक्तव्य करण्याची मालिका सुरुच आहे. यामुळे राज्यातील वातावरण पेटून उठलंय. अशी परिस्थिती असतानाा दुसऱ्या बाजूला मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्यामुळे नव्या वादाला तोंड फुटलंय. शाळांसाठी पुढे वाचा…